Top-5-Universities-of-India: या टॉप 5 विद्यापीठांमध्ये प्रवेश म्हणजे सुवर्णसंधी!

Top-5-Universities-of-India: भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या ५ विद्यापीठे आहेत. येथे प्रवेश मिळणे म्हणजे…

Chitpavan-Brahmin-Association:चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य : मुख्यमंत्री

नाशिक, Chitpavan-Brahmin-Association: महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन…

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

National-Florence-Nightingale-Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक…

‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : Lokmata-Ahilyabai-Holkar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल…

Bhool-Chuk-Maaf : भूल चूक माफ बॉक्स ऑफिसवर टाइम-लूपमध्ये?

मुंबई : Bhool-Chuk-Maaf-boxoffice collection day 5: राजकुमार राव(Rajkummar Rao), वामिका गब्बी (Vamika Gabbi)यांचा चित्रपट शाहिद कपूरच्या…

 “उन्हाळी कार्यशाळा” दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथे आयोजित

Summer-workshop : दक्षिण मध्य प्रदेश सांस्कृतिक केंद्र, नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार दिनांक 26 ते 31…

High-salary-job : बारावी नंतर नोकरी कशी मिळवावी, कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त कमाई ?

High-salary-job : १२ वी नंतर लगेच नोकरी मिळविण्याचा सरकारी नोकरी हा उत्तम मार्ग आहे. आपण एसएससी सीएचएसएल…

Warning-of-heavy-rain:विदर्भात वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी

नागपूर : Warning-of-heavy-rain : राज्यात अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले…

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई :  Banking-expert-Vishwas-Utgi:बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी(Vishwas Utgi)…

महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर चेतावनी

मुंबई, Maha-Yuti-government : राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी…