दिवेआगर सुवर्ण गणेशमुर्तीच्या मुखवट्याची पुनर्स्थापना .

अलिबाग : रायगड(Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अंगारकी चतुर्थीचे (Angarki Chaturthi)औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)…

भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?: नाना पटोले

मुंबई : अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे.…

विधान परिषद पोटनिवडणुकीत डॉ. प्रज्ञा सातव बिनविरोध

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव(Dr. Pragya Rajiv Satava) यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत…

फडणवीसांच विधान बेजबाबदारपणांच : ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : अमरावती (Amravati)येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी…

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कृषी कायदे (agricultural laws)मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू…

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली

मुंबई : झालेली चूक सुधारत केंद्रसरकारने शेतकरीविरोधी असलेले कृषी कायदे(agricultural laws) मागे घेत असल्याची घोषणा आज…

पेट्रोल डिझेलवर सेस वाढवून केंद्र सरकारने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले !: नाना पटोले

कंगणाच्या बाष्कळ बडबडीला व्यासपीठ देऊन माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्याच्या अवमानाच्या मोहिमेत सहभागी होऊ नये. मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी…

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारची ताकद उभी करु!: नाना पटोले

मुंबई : मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटामुळे चित्रपट…

भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका

मुंबई : अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत.…

भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे

मुंबई : भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा…