मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला !: नाना पटोले

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य…

आरोग्य विभाग भरती: ऐनवेळी रद्द झालेल्या परीक्षांच्या नव्या तारखा २४ आणि ३१ ऑक्टोबर !

मुंबई : आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी ऐनवेळी रद्द झालेल्या परिक्षांबाबत  आज प्रदिर्घ बैठकीनंतर २४ ऑक्टोबरला गट  क ची…

‘लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं’…: लतादीदी @92

‘लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं’… लताबद्दल लिहिताना गुलजारच्या या ओळींचा आधार घ्यावासा…

ज्ञानेश्वरी जयंती…

आज २७ सप्टेंबर भाद्रपद वद्य षष्ठी. हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती(Dnyaneshwari Jayanti) म्हणून साजरा केला जातो. वास्तविक…

चारठाणा परिसरात मुसळधार पावसाचा कहर; गोद्री नदीला पूर

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणासह (Charthana)परिसरातील गावांमध्ये आज सकाळी चारतास मुसळधार पाऊस झाला. या धुवाधार पावसाने…

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लेह येथे पहिल्या हिमालय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले

मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर(Minister Anurag Thakur) यांनी आज  लडाख केंद्रशासित प्रदेशातील…

पितृपक्ष — एक संवाद !

पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचा पंधरवडा !(Pitru Paksha is the fortnight of Shradh ) म्हणजे ते पंधरा…

निर्यातदारांसाठी ‘वाणिज्य उत्सव’ संमेलनाचे पुणे येथे आयोजन

पुणे : ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार व…

केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत !: नाना पटोले

वर्धा : केंद्रातील नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या शेतकरी विरोधी…

पोस्को गुन्हयातील आरोपीला दोन वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा

मुंबई : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशेष पोस्को(POSCO) न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे…