हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला.

मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने…

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक;१२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी…

विधानसभा समालोचन दि. ७ मार्च

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भरगच्च कामकाज पत्रिका होती. त्यात लक्षवेधी प्रश्नोत्तरे या शिवाय…

विधानसभा समालोचन दि ६ मार्च

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील चौथ्या दिवशी विधानसभेत दि ६ मार्च २०२५ च्या कामकाज पत्रिकेत…

चां का प्रभु समाज : उद्बोधक संमेलन

रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथील निसर्गरम्य परिसर, उत्साह भरल्या वातावरणात, सुंदर सजावटीच्या सभागृहात नोंदणी कक्षात नोंदणी करून,…

विधानसभा समालोचन दि. ४ मार्च

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या(Budget Session) दुस-या दिवशी विधानसभेच्या कामकाजपत्रिकेवरील कोणतेही कामकाज होवू शकले नाही. हेच आजच्या कामकाजाचे…

मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता माध्यमांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(Santosh…

1 मार्चपासून LPG सिलेंडर, विमा प्रीमियम आणि बँक ; जाणून घ्या बदललेल्या नियमांविषयी !

मुंबई : 1 मार्चपासून आपल्यासाठी बर्‍याच वित्तपुरवठ्यात बदल झाला आहे. ज्यामध्ये यूपीआय(UPI) पेमेंट सिस्टम, म्युच्युअल फंडाचे(Mutual funds)…

देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला!

तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या…