बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच्या ड्रग्स कनेक्शनचा एनसीबीने तपास केला नाही तर पोलिस तपास सुरू करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई  : बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन काय आहे? याबाबत तपास सुरू आहे.. एनसीबीने तपास…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा, यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई :  राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध…

आठ वर्ष जुन्या प्रकरणात मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा

मुंबई : पोलीस शिपायावर हात उगारणे काँग्रेसच्या नेत्या  महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकरे यांना भोवले आहे.…

बी.सी. खटुआ समितीचा दोन-अडीच वर्षांपासून हरवलेला अहवाल ‘आरटीआय’ मुळे सापडला! ५८चे साठ करण्यास अहवालात नकार!

मुंबई : बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीचा दोन-अडीच वर्षांपासून हरवलेला अहवाल, माहिती अधिकार कायद्याच्या…

शेतकरी बचाव महाव्हर्च्युअल रॅलीत राज्यभरातून 50 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी…

गुरुवारी काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा! राज्यातील १० हजार गावांतून ५० लाख शेतकरी सहभागी होणार

मुंबई : लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे…

हा ‘नो-कॉस्ट’ नव्हे, ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव! देवेंद्र फडणवीसांकडून पोलखोल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे कांजुरमार्ग येथील कारडेपो हा ‘नो-कॉस्ट’ पर्याय नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव आहे. टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, पण  कार डेपो 4 ते 5 वर्ष…

मुख्यमंत्र्यानी अनपेक्षीतपणे धोबीपछाड दिल्यानेच, राज्यपाल नियुक्त जागांबाबत विरोधकांच्या दिवसभर वावड्या!: सूत्र

मुंबई : आज दिवसभर राज्य सरकारवर दडपण आणण्यासाठी राज्यपाल नियुक्त १२जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली…

मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबई मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी !

मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रो…

राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यासाठी मनसे महिला सेनेकडून मुख्यमंत्री व तहसीलदार यांना निवेदन सादर

कल्याण : राज्यात मागील काही वर्षांपासून महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत,त्यांच्यावर बलात्कार व सामूहिक बलात्कार…