अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबला रायगड पोलीसांकडून अटक;  भाजप नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया, तर राज्य सरकारचा खुलासा, सुडाची कारवाई नाही न्यायालयाच्या आदेशानेच फेरचौकशी!

मुंबई : रिपब्लिकन चॅनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. या…

बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा…

मुंबई: पारंपरिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या…

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली : सचिन सावंत

मुंबई : अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून…

भाजपशासीत राज्यातील महिला, दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सध्याची…

भाजपशासित राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

मुंबई : भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली…

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात 31 ऑक्टोबरला काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह !: बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन…

राज्यपालांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनचे दातृत्व पुरस्कार प्रदान; यावर्षी मॅरेथॉनच्या माध्यमातून आजवरचा सर्वाधिक ४५ कोटींचा निधी उभारला

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेतील दातृत्व पुरस्कार…

मराठा आरक्षणासंदर्भात घटनापिठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा व ताबडतोब करणार!: अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापिठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती स्थगिती रद्द…

सुशांत सिंहच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा हात : नारायण राणे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पदाचा मास्क बाजुला ठेवून केलेल्या टीकेला भाजपचे खासदार नारायण…

पाईपलाईन दुरुस्ती करताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर पाच कर्मचारी जखमी.

मुंबई : मुंबईत पाईपलाईनच काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना…