परिवहनमंत्री परब यांना कोरोना; मुख्यमंत्र्यानी रद्द केली मुंबईच्या आमदारांची बैठक

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासु संकटमोचक हनुमान परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षण…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आज स्मृतीदिन… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणारे, स्वातंत्र्यानंतर ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले ते…

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा; मास्क वापरणे,हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग…

उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना तशाच पुर्वरत सुरु राहणार;अफवा तथा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये :  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी…

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 80 हजार गुन्हे; 30 कोटी 77 लाख रुपयांची दंड आकारणी;40 हजार व्यक्तींना अटक : गृहमंत्री 

मुंबई  : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 80 हजार…

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल  : उदय सामंत

मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून…

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे…

माता भगिनींना सुरक्षेचे कवच ‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई :  राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून…

छत्रपती खा. उदयनराजेची दांडी, तर खा. संभाजीराजेंनी दोन मिनिटे साधला संवाद : मराठा समाज राज्यस्तरीय बैठक!

मुंबई : मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत बैठकीत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. वाशीच्या माथाडी कामगार नेते…

आता बिहारचे माजी पोलीस संचालक गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत ‘सामना’ रंगणार!

मुंबई : बिहार निवडणुकीत शिवसेना ५०उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. बिहार…