मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

चिपळूण :  माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही, पोलीस पथक निघाले, अटक होणार, नॉर्मल…

पूरग्रस्तांचा इस्लामपुरात मोर्चा

सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी इस्लामपूर येथे प्रांत कार्यालयासमोर करण्यात आली. तहसील…

जनआशिर्वाद यात्रा कशासाठी…पेट्रोल-डिझेलच्या आणि गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महागाई वाढवली म्हणून  : जयंत पाटील

मुंबई : जनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व…

दुष्काळी जत तालुक्यातील महिलांनी मंत्री जयंत पाटील यांना राखी बांधत केले औक्षण; जयंत पाटील म्हणाले ‘हा माझ्यासाठी भावूक क्षण…’

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा

‘धाकड’ नंतर कंगना राणावतने ‘तेजस’चे शूटिंग केले सुरू, म्हणाली-‘ जोश है एकदम हाई..’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतकडे(Kangana Ranaut) सध्या प्रोजेक्ट्सची कमी नाही… ती नुकतीच तिच्या आगामी ‘धाकड’…

पर्यावरण,वन्यप्राणी विषयक जनजागृती कार्यक्रम…

सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले

पंकज त्रिपाठी यांना मिळाला विशेष पुरस्कार, अभिनेत्याने अशाप्रकारे व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई : सामान्य माणूस आणि जनतेचा आवाज, पंकज त्रिपाठी यांनी पडद्यावर आयकॉनिक पात्रांना जीवंत केले जे…

भारताचा आर्थिक विकास कोणत्या वेगाने होईल याचा अंदाज इंडिया रेटिंगने सांगितला

नवी दिल्ली : क्रेडिट रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्सने भारताच्या जीडीपीचा अंदाज कमी केला आहे. एजन्सीने म्हटले…