शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर भाजपा महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक

Deception-of-the-public-by-government : शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर भाजपा महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक, जनतेच्या प्रश्नावर…

महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

Vote-Chori : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील ६ हजार मतांची चोरी उघड, फडणविसांच्या पोलीसांकडून FIR ही दाखल. मुंबई…

सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र, जास्तीत लोकापर्यंत पक्षाचे संदेश पाठवण्यासाठी वापर करा

Social-media-most-effective : मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम…

लोकशाही संपवण्याचे भाजपाचे षडयंत्र, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा लढा

BJP’s-conspiracy-end-democracy : काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप. पुणे/मुंबई : भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही…

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही? भाजपा का उत्तर देत आहे

मुंबई, Chief-Electoral-Officer : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून…

Election-Nana-Patole : विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?

मुंबई,Election-Nana-Patole: लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो…

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४(Maharashtra-Assembly-Election-2024) मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे.…

मंकी बात…

लोकशाही मूल्यांचा ऱ्हास थांबवला नाही तर… राहुल गांधींच्या लेखाचा मतितार्थ गोष्ट छोटी डोंगराएवढीच! देशाचे विरोधीपक्षनेते राहूल…

महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर चेतावनी

मुंबई, Maha-Yuti-government : राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी…

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी : नसीम खान

प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा. मुंबई : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना…