मनोहर जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भावपूर्ण श्रद्धांजली! मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर…

आज विशेष अधिवेशन, मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय?

मराठा(Maratha) समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सरकारने विशेष अधिवेशन(Special Session) बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा(Maratha…

शरद पवारांना धक्का, अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष; विधानसभा अध्यक्षांची घोषणा!!

मुंबई : राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul…

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्गला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी लवकरच सामंजस्य करार 

मुंबई, : जर्मनीच्या(Germany) बाडेन वुटेनबर्ग येथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्र(Maharashtra) त्यांची ही गरज भागवू शकतो.…

राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी सांघिक प्रयत्न करा : मुख्यमंत्री 

मुंबई : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo cultivation)होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न…

अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या.

विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा घणाघात. मुंबई : अशोक चव्हाण…

भारत जोडो न्याय यात्रेत महिला सक्षमिकरणाच्या पाच मुद्द्यांवर भर : संध्या सव्वालाखे

मुंबई, :  खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा सुरु असून…

श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : श्रीक्षेत्र पंढरपूर(Pandharpur) येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपुरचा सर्वांगिण विकासासाठी करण्यात येणाऱ्या…

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड(Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर…

सैनिकांचा अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा : सुभेदार (नि) टी. एम. सुर्यवंशी

मुंबई :  केंद्र सरकारने(Central government) लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना(Agniveer-scheme) फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे.…