काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांची ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा.

Resident-workshop :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचे उद्घाटन, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह…

पुण्यात तीन तरुणींवर बेकादेशीर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस…

११ ऑगस्ट पासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

मुंबई :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस…

रेल्वे स्फोटाच्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तसे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का?

Malegaon-bomb-blast : काँग्रेस नेहमीच दहशतवादाविरोधात, महात्मा गांधी, इंदिराजी व राजीवजी गांधींच्या बलिदानाने काँग्रेसने दहशतवादाची सर्वात मोठी…

पुण्यात काँग्रेसचा “रोजगार सत्याग्रह” यशस्वी, अभियंता भरतीसाठी २७ जिल्ह्यांतील युवकांचा सहभाग..

Rojgar-Satyagraha : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला “रोजगार सत्याग्रह” उत्स्फूर्त, शिस्तबद्ध…

पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार

Prime-Minister-Modi : ….मग मोदींवर कारवाई का नाही? मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी २०२० साली…

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी : हर्षवर्धन सपकाळ

Railway-Minister-Ashwini-Vaishnav : मुंबई, ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व…

हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी आहेत : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  Mumbra-railway-accident :आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी…

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही? भाजपा का उत्तर देत आहे

मुंबई, Chief-Electoral-Officer : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून…

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४(Maharashtra-Assembly-Election-2024) मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे.…