Tamanna-Bhatiya’s-wealth :’आज की रात’ फेम तमन्ना  भाटियाची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Tamanna-Bhatiya’s-wealth : तमन्ना भाटिया एक भारतीय अभिनेत्री आहे जिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप…

शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर भाजपा महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक

Deception-of-the-public-by-government : शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर भाजपा महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक, जनतेच्या प्रश्नावर…

चामोर्शीत दसरा उत्साहात साजरा;या शुभमुहूर्तावर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या यंत्राचे लोकार्पण मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न

Water-ATM चामोर्शी : चामोर्शी शहरात दसरा विजयादशमीचा उत्सव यंदा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक सोहळ्यांच्या सुंदर संगमातून अत्यंत…

समाजवादी चळवळीचा वटवृक्ष : डॉ. जी. जी. पारिख!

समाजवादी चळवळीचा वटवृक्ष : १९७८ साल ! महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तत्पूर्वी १९७७ साली भारतीय…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा.

विचारमंथन कार्यशाळा : काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन…

मिठी नदी स्वच्छ करण्याच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

Mithi-River : तीन वर्षे मनपाचा हेतू वाईट होता का? मनपाचे स्पष्टीकरण म्हणजे घोळ असल्याची मान्यता भाजपाच्या मित्र…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध व धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

RSS’s-Shambhari : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या व दिवाळीच्या आधी…

रा. स्व. संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारावे आणि नथुराम व मनुस्मृतीला तिलांजली द्यावी

Congress’s-torch-rally-in-Nagpur  : अतिवृष्टीने राज्यात हाहाकार माजला तरी महायुती सरकारने अद्याप केंद्र सरकारला अहवालही पाठवला नाही, मुख्यमंत्रीही…

आई कृपा कर, सरकारला सबुद्धी दे! बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे

farmer-affected-by-natural-disaster : नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आर्त विनवणी. बाळासाहेब थोरात…

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? आगामी दौऱ्यात तरी मोदी नुकसान ग्रस्त भागात जाणार का?

huge-natural-disaster-in-Maharashtra :शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना गडचिरोलीच्या खाणीतच जास्त रस; फडणवीस दिल्लीतून रिकाम्या हातानेच परतले.राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना अद्याप…