अवधान लघुपटाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनने अध्ययन अक्षमता या विषयावर…

वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली : अतुल लोंढे

मुंबई :  भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१००…

आता गरिबांच्या जमिनी सुरक्षित राहतील : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर नवी दिल्ली, ०३ एप्रिल : वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला लोकसभेत २८८ मतांनी…

जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी १५ टक्के कर सवलत

मुंबई : स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर…

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात

मुंबई : शिर्डी (Shirdi)आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे…

बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये सुरु!;पोलीस खाते आणि गृहविभाग काय करत आहे ?

मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात…

सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक : राज्यपाल

नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन…

सद्‍भावनेची गुढी उभारूया, आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया ! : सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा (Gudi Padwa)आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्‍भावनेची गुढी’ उभारून…

गुढी पाडव्यानिमित्त चित्ररथातून दाखवणार संघाचा 100 वर्षांचा इतिहास

मुंबई,दि.२९ मार्च : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री  मंगल…

“काहीही झाले तरी संविधान महत्वाचेच”,संविधान परिषदेत शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. २९ मार्च : “काहीही झाले तरी संविधान(constitution) महत्वाचेच आहे,” असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस…