जामिनासाठी नियमीत पर्याय असल्याने अर्णव गोस्वामीला अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार!

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कैदेत असलेला रिपब्लिक टिव्हीचा मालक संपादक अर्णव गोस्वामी याला…

एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी आत्महत्या प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करण्याची भाजप आमदाराची मागणी 

मुंबई : एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आज…

जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मुंडे भगिनींसह समर्थक नेत्यांनी पाठ फिरवल्याने चर्चांना उधाण!

जालना  : जालन्यात  आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर आणि भागवतराव कराड…

अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान; अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई : अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी…

भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक आणि जामिनावर सुटका

मुंबई : मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांची पत्नी उषा काकडे चतुःशृंगी…

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबला रायगड पोलीसांकडून अटक;  भाजप नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया, तर राज्य सरकारचा खुलासा, सुडाची कारवाई नाही न्यायालयाच्या आदेशानेच फेरचौकशी!

मुंबई : रिपब्लिकन चॅनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. या…

बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा…

मुंबई: पारंपरिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू : चंद्रकांत पाटील 

नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी…

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली : सचिन सावंत

मुंबई : अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून…

भाजपशासीत राज्यातील महिला, दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सध्याची…