हजारोंचा समुदाय सामाजिक सद्भावनेसाठी एकवटला.

मस्साजोमधून निघालेली सद्भावना पदयात्रा दोन दिवस व ५१ किलोमीटरचा प्रवास करून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सद्भावना मेळाव्याने…

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच दिला पाहिजे

बीड/मुंबई, दि. ९ मार्च २०२५ : औरंगजेबाने(Aurangzeb) वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र…

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक;१२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी…

आधुनिक रुग्णालयांमध्ये नवजात बाळाच्या आरोग्याच्या काळजी

आधुनिक रुग्णालयांमध्ये नवजात बाळाच्या आरोग्याच्या काळजीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतात. या सुविधांमुळे नवजात बाळांच्या आरोग्याची चांगली…

 योग्य आहाराच्या माध्यमातून कुठलाही आजार बरा होण्यासाठी आजपासूनच पाळा ‘हे’ नियम 

आयुर्वेदातील आहाराचे नियम:- नियम १ : आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे…

चां का प्रभु समाज : उद्बोधक संमेलन

रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथील निसर्गरम्य परिसर, उत्साह भरल्या वातावरणात, सुंदर सजावटीच्या सभागृहात नोंदणी कक्षात नोंदणी करून,…

मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता माध्यमांना देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(Santosh…

1 मार्चपासून LPG सिलेंडर, विमा प्रीमियम आणि बँक ; जाणून घ्या बदललेल्या नियमांविषयी !

मुंबई : 1 मार्चपासून आपल्यासाठी बर्‍याच वित्तपुरवठ्यात बदल झाला आहे. ज्यामध्ये यूपीआय(UPI) पेमेंट सिस्टम, म्युच्युअल फंडाचे(Mutual funds)…

देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला!

तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या…