आरक्षण पेचामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रियेचे काय करायचे? राज्य सरकार विरोधीपक्ष नेते मुंबईत येण्याची वाट पहात आहे!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असले तरी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर…

सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआयच्या तपासाचे काय झाले : गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासासाठी केंद्राकडून सीबीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो विषय…

खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच देण्याची जबाबदारी सरकार का ढकलते? : मनसे अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई  : माझे कुटूंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या योजनेत नागरिकांना जबाबदारी घेण्याचे आवाहन कालच मुख्यमंत्री…

वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० कोटा पद्धत रद्द!

मुंबई  : वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख…

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी ‘सुपारीबाज पत्रकार’, शिवसेनेकडून विधानसभेत हक्कभंग दाखल ; विधानसभेत गदारोळ कामकाज तीनदा तहकूब!

मुंबई  :  रिपब्लिक टिव्हीचे संपादकअर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधानकार्यमंत्री अनिल परब यांनी…

विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी; भाजपची राजकीय कोंडी, निलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड!

मुंबई : विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीत  कोविड स्थितीमुळे अनुपस्थित सदस्यांना मतदान करता येणार नाही यास्तव ही निवडणुक…

संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांची पोलीस चौकशी करणार! : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई  : आर्किटेक्ट  अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी तसेच  महाराष्ट्र आणि…

येत्या १५ तारखेपासून माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजनेची घोषणा; पुढील विधिमंडळ अधिवेशन ७ डिंसे. रोजी नागपूरात!

मुंबई  : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचा सोपस्कार अखेर पूर्ण झाला आहे. या अधिवेशनाच्या शेवटी कोविड-१९…

कुलगुरूंना विश्वासात न घेता घरूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय आयोग : अतुल भातखळकर

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे…

केंद्रातील भाजप सरकार म्हणजे ‘नापासांची शाळा ! : अनंत गाडगीळ

मुंबई : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देशाची विकासवाढ २४ टक्क्यांनी घसरली आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री…