मुंबई (किशोरआपटे) : राज्यातील काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)…
Category: महाराष्ट्र
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे…
शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार; आमदार सतेज पाटील…
शक्तीपीठ महामार्ग(Shaktipeeth-Highway) शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर…
भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी : अतुल लोंढे
राहुल गांधींच्या ट्विटवर बोलण्याआधी भाजपाचा नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे. मुंबई : शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल…
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा गतवैभव प्राप्त करेल : रमेश चेन्नीथला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा…
‘तुमचे मन घाणीने भरले आहे, लोकप्रियता मिळवण्याचा अर्थ असा नाही की…’ सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले
मुंबई : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahabadia) प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने YouTuber…
ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन मुंबई : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान…
केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया, वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल: नाना पटोले
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार…
सत्ताधारी पक्षातच दररोज गंभीर आरोप, फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे: नाना पटोले.
मुंबई : भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु…