शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र लढा देऊ !: नाना पटोले

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन…

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यभर उपोषण

मुंबई, दि. 25 : केंद्रातील मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत…

वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी !: नाना पटोले

मुंबई, दि. 25  : महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला…

नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा ! वर्षभरात सर्व टोल प्लाझा हटविणार, महामार्गावर लावणार GPS ट्रॅकर

मुंबई : देशभरात हायवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल घेतला जातो. मात्र, आता याच टोलवरून केंद्रीय परिवहन…

औरंगाबाद शहरात 11 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू

औरंगाबाद : ११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊन (Lockdown)लागु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला…

‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मुंबई : इतिहास ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात विभाजित केल्या जातो, तसे साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य कालखंडात विभाजित…

मुकेश अंबानी संशयीत स्फोटक प्रकरण चौकशी केंद्रीय तपास यंत्रणा NIA ला द्या : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई दि. ५:  देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयीत स्फोटक प्रकरणात संपूर्ण चौकशी…

पीक विम्याची नुकसान भरपाई प्रकरणी विरोधकांचा विधानसभेत सभात्याग !

मुंबई दि. ५ :  उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई देण्याबाबतचा राणा जगजीतसिंग आणि…

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार : महाविकास आघाडीने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये: माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा सल्ला!

मुंबई दि. ५ : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या वेगवेगळया निर्णयांमुळेच १ एप्रिलपासून वीज ग्राहकांना २…

बेस्टची थकबाकी ठेवणाऱ्या बिल्डरची एसआयटी मार्फत चौकशी करा; भाजपा आमदारांची विधानसभेत आग्रही मागणी

मुंबई : आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले १३ वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत…