कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल योद्ध्यांचा राजभवनावर सन्मान

मुंबई  : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे,…

महाडमध्ये पुराचे पाणी ओसरायला सुरुवात; बचावकार्य सुरु, हेलिकॉप्टर तैनात, एनडीआरएफही हजर

महाड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या महाड शहर( Mahad city ) आणि जवळच्या गावांमध्ये पुराचे पाणी…

हे संकट मोठे आहे, आभाळच फाटले आहे : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई  : राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar ) यांनी  राज्यातील पूरस्थिती अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे.…

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे शिफारस करावी : बाळ माने

रत्नागिरी : पंतप्रधान पीक विमा योजनेची (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)मुदत १५ जुलै ची मुदत २३…

राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान

मुंबई :  उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात.…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित होती : नवाब मलिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची…

तुळशी तलाव भरुन वाहू लागला; मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी…

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरळीतील फ्लॅट आणि कोकणातील जमीन ईडी ने केली जप्त

मुंबई :  ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुमारे सव्वाचार कोटी रुपयांच्या…

मोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले.

मुंबई : केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार(Modi government) इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर…