मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केले आहेत. वाढती…
Category: महाराष्ट्र
एक दिवसाचे अधिवेशन घेऊन एक ठराव करू, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानाना भेटू : मराठा आरक्षणावर अजित पवारांचा खुलासा
पुणे : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा(Supreme Court) आलेला निकाल धक्कादायक असला तरी मराठा समाजाला आरक्षण( Maratha…
पंतप्रधान मोदी एकटे करोनाशी लढू शकत नाहीत केंद्र सरकारने करोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी : राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ता नबाब मलिक
मुंबई : केंद्र सरकारने करोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता नबाब मलिक…
विदर्भासोबतच राज्याची रेमडेसीवीरची गरज पूर्ण होणार: नितीन गडकरींच्या प्रयत्नातून वर्धा येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरु
मोठी दिलासादायक बातमी नागपूर दि. ६ : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे राज्यात वर्धा…
सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वप्रथम! २८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र (Maharashtra )अव्वल नाही तर राज्यातील…
लसीकरण केंद्रातील गर्दीमुळे केंद्रच करोना हॉटस्पॉट होण्याची भीती, लसीकरणाचे योग्य नियोजन करा : प्रविण दरेकरांची मागणी
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापक लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. अनेक केंद्रावर नागरिकांची…
मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली;भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
मुंबई : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा…
स्थिती सुधारत असताना गाफिल राहू नका तिसरी लाट येवू शकते : मुख्यमंत्र्यांचा जागते रहोचा इशारा!
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती सुधारत असताना गाफिल राहू नका तिसरी लाट येवू शकते असा इशारा…
आरक्षणासाठी एकजुटीने एकमुखी मागणी घेवून स्वत: राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेवू : उध्दव ठाकरेंचे संयमाचे आवाहन
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief minister Uddhav Thackeray)यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमांतून मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…
परमबीर सिंह यांची याचिका अर्थहीन; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात युक्तिवाद
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी दाखल केलेली याचिका अर्थहीन असल्याचा युक्तिवाद…