एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी आत्महत्या प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांना तात्काळ अटक करण्याची भाजप आमदाराची मागणी 

मुंबई : एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगाराला कंटाळून एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आज…

जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मुंडे भगिनींसह समर्थक नेत्यांनी पाठ फिरवल्याने चर्चांना उधाण!

जालना  : जालन्यात  आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर आणि भागवतराव कराड…

अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान; अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई : अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी…

भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक आणि जामिनावर सुटका

मुंबई : मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांची पत्नी उषा काकडे चतुःशृंगी…

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबला रायगड पोलीसांकडून अटक;  भाजप नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया, तर राज्य सरकारचा खुलासा, सुडाची कारवाई नाही न्यायालयाच्या आदेशानेच फेरचौकशी!

मुंबई : रिपब्लिकन चॅनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. या…

बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा…

मुंबई: पारंपरिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू : चंद्रकांत पाटील 

नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी…

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली : सचिन सावंत

मुंबई : अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून…

भाजपशासीत राज्यातील महिला, दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमीवर काँग्रेसचे आंदोलन

मुंबई : जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सध्याची…

भाजपशासित राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

मुंबई : भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली…